किरकोळ वादातून तरूणाचा चाकू भोसकून निर्घृण खून

 


जळगाव शहरात गुन्हेगारी वाढतच असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, शहर खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकू भोसकून निर्घृण खून केला.

घटना आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरात घडलीय. आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments